वैशिष्ट्यीकृत पोस्ट

Adhar shodh

टिप्पण्या

  1. *सनावळ्या, ऐतिहासिक घटना, वर्षे व स्थळे*

    * *१८२९ : सती बंदीचा कायदा*
    * *१८४८ः महात्मा फुल्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली.*
    * *१८५६ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा.*
    * *१८५७ : मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना*
    * *१८७६ : वासुदेव बळवंत फडके यांचा सशस्त्र उठाव*
    * *१८८५ : राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना.*
    * *१८९१ : विवाह संती वयाचा कायदा.*
    * *१८९२ : कौन्सिल सुधारणा कायदा संत.*
    * *१८९३ : महात्मा गांधी वकिलीच्या कामानिमित्त द.आफ्रिकेत*
    * *१९०० : ङ्कमित्रमेळाङ्क ही क्रांतिकारी संघटना स्थापन.*
    * *१९०४ : अभिनव भारतची स्थापना*
    * *१९०५ : बंगालची फाळणी व रशिया-जपान युद्ध.*
    * *१९०६ : राष्ट्रीय सभेच्या चतुःसूत्रीची घोषणा.*
    * *१९०६ : मुस्लीम लीगची स्थापना.*
    * *१९०६ : बारींद्रकुमार घोष-भूपेन्द्रनाथांचे युगांतर वृत्तपत्र.*
    * *१९०६ : गांधीजीचा द. आफ्रिकेत अन्यायाविरुद्ध सत्याग्रह*
    * *१९०७ : भारतीय राष्ट्रीय सभेत फूट.*
    * *१९०८ : लो. टिळकांना सहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा.*
    * *१९०९ : मोर्ले- मंटो सुधारणा.*
    * *१९०९ : नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा खून.*
    * १९१५ : होरूल लीगची चळवळ.
    * *१९१५ : गांधींजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले.*
    * *१९१६ : लखनौ करार.*
    * *१९१७ : भारतमंत्री माँटेग्यू यांची घोषणा.*
    * *१९१९ : माँटफर्ड कायदा.*
    * *१९१९ : रौलट कायदा, जालियनवाला बागेतील हत्याकांड.*
    * *१९२० : नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीस मंजुरी.*
    * *१९२१ : ब्रिटनचे राजपुत्र भारतात आले.*
    * *१९२२ : चौरीचौरा येथे असहकार चळवळीत हिंसा*
    * *१९२२: राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना.*
    * *१९२३ : झेंडा सत्याग्रह.*
    * *१९२४ : हदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनङ्कची स्थापना.*
    * *१९२७ : बार्डोली सत्याग्रह*
    * *१९२७ मार्च : महाड सत्याग्रह*
    * *१९२८ : हिन्दुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन*
    * *१९२८ : सायमन कमिशनचे भारतात आगमन, नेहरू रिपोर्ट*
    * *१९२८ : गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना.*
    * *१९३० : पोर्तुगाल शासनाने वसाहतीचा कायदा संत केला.*
    * *१९३० : क्रांतिकारकांचा चितगाव पोलीस शस्त्रागारावर हल्ला.*
    * *१९३० एप्रिल ६ : दांडी येथे मिठाचा कायदा मोडला.*
    * *१९३१ : गांधी-आयर्विन करार.*
    * *१९३१ मार्च २९ : राष्ट्रीय सभेचे कराची अधिवेशन.*
    * *१९३१ ऑगस्ट १५ : गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी इंग्लंडला गेले.*
    * *१९३१ : भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी.*
    * *१९३२ : वीणा दास ने बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.*
    * *१९३२ : रॅम्से मॅक्डोनॉल्डकडून जातीय निवाडा घोषित*
    * *१९३२ सप्टेंबर २० : येरवडा तुरुंगात गांधीजींचे उपोषण.*
    * *१९३२ सप्टेंबर २५ : गांधीजी व डॉ. आंबेडकर यांच्यात पुणे करार*
    * *१९३४ : समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना.*
    * *१९३५ : गव्हर्नेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट मंजूर.*
    * *१९३६ ऑगस्ट : डॉ. आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन*
    * *१९३६ : राष्ट्रीय सभेचे फैजपूर अधिवेशन.*
    * *१९३७ : १९३५ च्या कायद्यानुसार निवडणुका.*
    * *१९३८ : हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना.*
    * *१९३९ सप्टेंबर ३ : दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात.*
    * *१९३९ नोव्हेंबर १ : काँग्रेसच्या प्रातिक सरकारांचे राजीनामे.*
    * *१९३९ मे : सुभाषचंद्र बोस- फॉर्वर्ड ब्लॉक गटाची स्थापना*
    * *१९४० : उधमसिंग याने मायकेल ओडवायरचा वध केला.*
    * *१९४० ऑगस्ट १७ : वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात.*
    * *१९४० मार्च : राष्ट्रीय सभेचे रामगढ अधिवेशन.*
    * *१९४० मार्च : क्रिप्स मिशन भारतात आले.*
    * *१९४२ ऑगस्ट ८ : भारत छोडो ठराव सम्मत*
    * *१९४३ ऑक्टोबर २१ : आझाद हिंद सरकार स्थापन.*
    * *१९४३ नोव्हेंबर : जपानने अंदमान व निकोबार ही भारतीय बेटे आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.*
    * *१९४४ मे : आझाद हिन्द सेनेने ङ्कमॉवडॉकङ्क हे आसाममधील ठाणे जिंकले व भारतीय भूमीवर पाय ठेवला.*
    * *१९४५ ऑगस्ट १८ : विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू.*
    * *१९४५ : वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांची बैठक.*
    * *१९४५ : मुंबईत गोवा यूथ लीग या संघटनेची स्थापना.*
    * *१९४६ : डॉ. टी. बी. कुन्हा यांना भाषणबंदीचा हुकूम मोडल्याबद्दल गोव्यात ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.*
    * *१९४६ मार्च १५ : लॉर्ड अ‍ॅटली यांनी ब्रिटिश पार्लेंटपुढे भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले.*
    * *१९४६ जुलै : संविधान समितीसाठी भारतात निवडणुका.*
    * *१९४६ ऑगस्ट १६ : बॅ. जिना यांचा आपल्या अनुयायांना प्रत्यक्ष कृतिदिन पाळण्याचा आदेश.*
    * *१९४६ सप्टेंबर २ : पं. जवाहरलाल नेहरूंनी हंगामी सरकार*
    * *१९४६ : घटना समिती अस्तित्वात आली.*
    * *१९४६ फेब्रुवारी १८ : मुंबई येथील ङ्कतलवारङ्क या ब्रिटिश युद्धनौकेवर भारतीय सैनिकांचा उठाव.*
    * *१९४७ फेब्रुवारी २८ : पंतप्रधान अ‍ॅटली यांनी ब्रिटनचे भारताविषयीचे धोरण घोषित केले.*
    * *१९४७ जून ३ : माउंटबॅटन योजनेची घोषणा.*
    * *१९४७ जुलै

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा